Monday, January 13, 2025

शहर स्वच्छतेत सर्वांचे सहकार्य आवश्यक,स्वच्छ सर्वेक्षणासाठी झोननिहाय तयारी सुरु करा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या पूर्व तयारी बाबत आढावा बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता. १३) मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या तयारी बाबत सादरीकरण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीमध्ये उपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेउपायुक्त डॉ. रंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्री विनोद जाधवअधीक्षक 

अभियंता श्री मनोज तालेवारअधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जीमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त सर्वश्री. हरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडेविजय थुलवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारकार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेसुनील उईकेराजेंद्र राठोडनरेश शिंगनजुडेश्रीकांत वाईकरअजय पाझारेकमलेश चव्हाणअजय गेडाममनोज सिंगउपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबेसर्व झोनल अधिकारीकेपीएमजीह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियान २.० च्या अंतर्गत केपीएमजी एजन्सीद्वारे सादरीकरण देण्यात
आले. त्यांनी यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांची देखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. यामध्ये स्वच्छतेसंबंधी सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच त्याकरिता सर्व कार्यकारी अधिकारीझोनल अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावेअसे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनरस्त्याच्या कडेवरील स्वच्छताफुटपाथवरील स्वच्छतासार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व सुव्यस्थाघरोघरील कचरा व्यवस्थापनशाळेतील स्वच्छतावैद्यकीय कचरा व्यवस्थापननदी व नाला स्वच्छताकचऱ्यावर होणारी प्रक्रियाहोम कम्पोस्टिंगबांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन या सर्व ठळक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर स्वच्छतेचा मुख्य उद्देश अनेकांपर्यंत पोहोविण्याकरिता युवकांच्या व नागरिकांच्या सहकार्याने नवनवीन उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यावी. स्वच्छ सर्वेक्षणात आपले नागपूर शहर अधिक समोर गेले पाहिजे आणि उच्चांक गाठला पाहिजे याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले. प्रत्येक झोननुसार तेथील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी समजून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे. याविषयी प्रत्येक झोनल अधिकाऱ्याने आराखडा तयार करून कार्य करावे. शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा (C AND D WASTE) बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत असूनतेथील झोनल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. शहरातील शौचालयात स्वच्छता असावीआवश्यक त्या सुविधांसह ते युक्त असावेनसल्यास त्याठिकाणी त्वरित काम करण्यात यावे असेही आयुक्त यावेळी म्हणाले. बैठकीमध्ये नदी व नाला स्वच्छतेवर भर देण्यात आला. नाल्यातील झाडीझुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्यात यावा.शहरातील वायू गुण निर्देशांक सुधारण्यावर काम करा असे आयुक्त म्हणाले. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच जीव्हीपी पॉईंट्स स्वच्छ करण्यात यावेत. झोनल अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या या संपूर्ण कार्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Tuesday, January 7, 2025

नबाबपुरा जुनी मंगळवारी येथील अरुंद रस्त्यांची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- जुनी मंगळवारीनवाबपुरा भागातील अरुंद रस्त्यांची नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. ७) पाहणी केली. मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी मनपा अधिकारीमाजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत परिसरातील रस्त्यांचे निरीक्षण केले.जुनी मंगळवारी, नवाबपुरा हा फार जुना व दाटीवाटीच्या क्षेत्रातील भाग असून या परिसरातील रस्ते अरुंद आहेतत्यामुळे या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या भागातील विद्यमान रस्ते ९ ते १२ मीटर रुंद करण्यासंबंधी शहराच्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना 
अधिनियम १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरबदल करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाने ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद चौक ते गंगाबाई घाटनबाबपुरा मस्जिद ते कमलाबाई वरगणे यांचे घराजवळ गंगाबाई घाट रोड पर्यंतमिशन स्कूल रोड गंगाबाई घाट रोड ते खोब्रागडे दवाखानागोंधळी वाडा रोड ते इटकेलवार वाड्याजवळपारशिवनीकर यांच्या घरापासून कोलबास्वामी चौकाकडे जाणारा रास्ताउमाठे यांचा घरापासून दक्षिणेकडे नागेश्वर प्राथमिक शाळेपर्यंत आणि गंगाबाई घाट छोटी मस्जिद झेंडा चौक पासून आयचीत मंदिर बस स्टॉपपर्यंत या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. 
मनपा आयुक्तांनी नागरिकांसोबत या रस्त्यांची पाहणी केलीया रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी किती जागा लागणार आहे व किती मालमत्ता बाधित होत आहेत व किती निधी आवश्यक आहेया सर्व बाबींची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील रस्ते रुंदीकरणासाठी आयुक्तांना निवेदन केले.याप्रसंगी उपसंचालक नगर रचना विभाग श्री. किरण राऊतअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. गणेश राठोडश्री. प्रमोद गावंडेपुरषोत्तम फाळकेविद्युत ढेंगळेराजेश तेलरांधेमाजी नगरसेवक आणि क्षेत्रातील नागरिक श्रद्धा पाठकवंदना येंगटवारयोगेश गोन्नाडेमनोज चाफलेकृष्णा एनप्रेड्डीवारसुबोध आचार्यविनोद इंगोले व इतर उपस्थित होते.

सीताबर्डी येथे मनपाची अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात धडक कारवाई

नागपूर:- सीताबर्डी येथे मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात मंगळवार (ता. ७) रोजी सकाळपासून धडक कारवाई करण्यात आली.आज मंगळवार रोजी सकाळपासून मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे सीताबर्डीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईला  सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त श्री अर्चित चांडकमनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकरसीताबर्डी पोलिस विभाग प्रमुख एएसआई  प्रेम वाघमारेमनपाच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश रात उपस्थित होते. सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या मार्गदशनाखालीअतिक्रम पथक प्रमुख श्री भास्कर माळवेश्री शहदाब खानश्री संजय कांबळेउपद्रव्य शोध पथकाचे सुधीर सुडकेश्री विजय पिल्लेश्री मंजल पटले यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेपासून  टेम्पल 
रोडवरील महाजन मार्केट येथे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राजवळील हातठेलेपानटपरीचे दुकाने यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पथकातर्फेमानस चौकमोदी नंबर १,२ आणि ३ आणि व्हेरायटी चौकपंचशील चौक येथे कारवाई केली. यावेळी एकून ७ ट्रक माल जप्त करण्यात आले. यात हातठेलेकपड्याचे स्टॅन्डकाउंटरस्टॅचू  दुकानाचे साईन बोर्ड यांचा समावेश होता. ही कारवाई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. महाल नंगा पुतला, इतवारी, टी.व्ही. टावर सेमिनरी हिल्स येथे ही प्रवर्तन पथकाने कारवाई केली.

महापालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर पोलिस आयुक्तालयात आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांबाबत बैठक झाली. यामध्ये अतिक्रमण कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १०० पोलिसांचा विशेष ताफा गठित करण्याचा निर्णय झाला आहे. हा ताफा महापालिकेकडून शहरात ज्याठिकाणी कारवाई होईल तिथे सहकार्य करेलअसा निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ताफ्याच्या सहकार्याने महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांना मोकळे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 







अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वाहनेठेलेइतर विक्रेत्यांचे हातठेले सर्रासपणे उभे राहत असल्याने वाहतुकीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर तर यामुळे वाहतूक कोडींची समस्याही निर्माण  होत असते.  यासाठी पोलिसांचे विशेष पथक उपलब्ध झाल्याने या कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. कारवाई करताना नागरिकांची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात आली आहे.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (7) रोजी शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 29,100/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून  8,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 
प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 9,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशापगॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास  1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत श्री. प्रविण उके यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत श्री. वैभव राठी (बिल्डर्स) यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 10,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत मे. कॅलिनरी गार्डन अँड रेस्टॉरेन्ट यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.


नेहरूनगर झोन अंतर्गत मे. साई लिला अर्पांटमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. नॉव्हेल्टि स्कॅप मट्रेरियल यांनी भंगार साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.  अप्सरा क्लिीनर यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. लक्ष्मी स्वीटस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत श्री. अतुल साहू यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.
 

Friday, December 27, 2024

नागपुर में कुल अपराध दर में 14% की गिरावट IIM बैंगलोर की रिपोर्ट...

 नागपुर :- स्मार्ट सिटीज मिशन (SCM) के हिस्से के रूप में, नागपुर ने उल्लेखनीय प्रगति का प्रदर्शन किया है, खासकर शहरी सुरक्षा और डिजिटल शिक्षा के क्षेत्र में। IIM बैंगलोर जैसे प्रतिष्ठित संस्थानों द्वारा विस्तृत प्रभाव आकलन द्वारा समर्थित शहर की प्रगति ने उन ठोस लाभों को उजागर किया है जो स्मार्ट तकनीकों और समाधानों ने अपने नागरिकों को दिए हैं। ये निष्कर्ष शहरी भारत के भविष्य को आकार देने में नागपुर जैसे स्मार्ट शहरों की महत्वपूर्ण भूमिका को पुष्ट करते हैं। IIM बैंगलोर की रिपोर्ट है कि नागपुर ने नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) द्वारा निगरानी उपायों के कार्यान्वयन के बाद समग्र अपराध दर में 14% की गिरावट दर्ज की है। इस क्षेत्र में नागपुर की सफलता शहरी सुरक्षा को बढ़ाने और सुरक्षित, अधिक समावेशी सार्वजनिक स्थानों का निर्माण करने के लिए अन्य शहरों के लिए एक मॉडल के रूप में कार्य करती है।नवंबर 2023 में शुरू किए गए स्मार्ट सिटीज मिशन 
(SCM) की SAAR - समीक्षा श्रृंखला के अंतर्गत भारत के उनतीस (29) प्रमुख संस्थानों द्वारा विभिन्न विषयों के लिए भारतीय स्मार्ट शहरों पर 50 राष्ट्रीय स्तर के प्रभाव मूल्यांकन अध्ययन किए गए हैं। इस श्रृंखला में, भारतीय प्रबंधन संस्थान, बैंगलोर द्वारा "भारतीय स्मार्ट शहरों में आपराधिक गतिविधियों की घटनाओं में वास्तविक समय की ट्रैकिंग का प्रभाव और स्मार्ट कक्षाओं के माध्यम से शिक्षा की गुणवत्ता" पर एक अध्ययन किया गया। नागपुर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) की सबसे बड़ी उपलब्धियों में से एक शहरी सुरक्षा में इसकी उल्लेखनीय प्रगति है





खासकर आपराधिक गतिविधियों को कम करने में। IIM बैंगलोर के प्रभाव मूल्यांकन अध्ययन के अनुसार, 93 स्मार्ट शहरों में, 59,802 से अधिक CCTV कैमरे और आपातकालीन कॉल बॉक्स लगाए गए हैं, ICCC के माध्यम से वास्तविक समय की निगरानी प्रणाली ने महिलाओं के लिए एक सुरक्षित शहरी वातावरण में योगदान दिया है। पुलिस संचालन के साथ निगरानी प्रणालियों के एकीकरण ने देश भर में साक्ष्य-आधारित पुलिसिंग को बढ़ाया है। नागपुर में निगरानी उपायों के कार्यान्वयन के बाद समग्र अपराध दर में 14% की गिरावट देखी गई है, जिसमें 100 से अधिक निगरानी प्रणालियों की स्थापना और एकीकरण शामिल है। 4,000 सीसीटीवी कैमरे और इंटीग्रेटेड कमांड एंड कंट्रोल सेंटर (ICCC) के माध्यम से वास्तविक समय की निगरानी प्रणालियों का एकीकरण। यह पहल, जो स्मार्ट सिटीज मिशन का हिस्सा है, अपराधों, विशेष रूप से महिलाओं के खिलाफ अपराधों को रोकने और उनका जवाब देने के लिए कानून प्रवर्तन की क्षमता को बढ़ाने में सहायक रही है। पिछले पाँच वर्षों में, इस पहल ने 7,000 से अधिक आपराधिक मामलों को सुलझाने में मदद की है, जो सार्वजनिक सुरक्षा और आपराधिक गतिविधियों में कमी लाने में महत्वपूर्ण योगदान देता है। अध्ययन में आगे बताया गया है





कि नागपुर में महिलाएँ अब सार्वजनिक स्थानों पर सुरक्षा की अधिक भावना की रिपोर्ट करती हैं, जिससे शहर में घूमने में उनका आत्मविश्वास बढ़ता है। नागपुर की निगरानी प्रणालियों की सफलता अन्य शहरों के लिए शहरी सुरक्षा को बढ़ाने, सभी के लिए सुरक्षित और अधिक समावेशी सार्वजनिक स्थानों का निर्माण करने के लिए एक मॉडल के रूप में कार्य करती है। नागपुर ने स्मार्ट क्लासरूम और डिजिटल लाइब्रेरी की शुरुआत करके अपने शैक्षिक बुनियादी ढांचे को बेहतर बनाने में भी महत्वपूर्ण प्रगति की है। IIM बैंगलोर की एक रिपोर्ट के अनुसार, नागपुर ने अपने नागपुर नगर निगम के स्कूलों में 6 स्मार्ट स्कूलों में 60 क्लासरूम विकसित किए हैं, जिससे शिक्षा की गुणवत्ता में उल्लेखनीय


वृद्धि हुई है। इसके अतिरिक्त स्कूल सभी छह NMC स्कूलों में चार अलग-अलग भाषाओं यानी मराठी, अंग्रेजी, हिंदी और उर्दू में शैक्षिक सामग्री प्रदान करता है। राष्ट्रीय स्तर के अध्ययन ने निष्कर्ष निकाला कि 71 शहरों ने 2,398 सरकारी स्कूलों में 9,433 स्मार्ट क्लासरूम विकसित किए हैं। 2015-16 से 2023-24 के बीच 19 शहरों द्वारा बताए गए आंकड़ों के अनुसारSCM द्वारा स्मार्ट क्लासरूम शुरू करने से कुल नामांकन में 22% की वृद्धि हुई है। इन कक्षाओं ने छात्रों की उपस्थिति और जुड़ाव में भी सुधार किया है, खासकर सरकारी स्कूलों में। स्मार्ट कक्षाओं के अलावा, डिजिटल लाइब्रेरी छात्रों के लिए एक महत्वपूर्ण संसाधन बन गई है


जो शैक्षिक सामग्री के भंडार तक पहुँच प्रदान करती है और छात्रों को प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी में मदद करती है। इन डिजिटल लाइब्रेरी की स्थापना आर्थिक रूप से कमज़ोर छात्रों की सहायता करने में भी महत्वपूर्ण रही है, जिससे यह सुनिश्चित होता है कि उन्हें आधुनिक शैक्षिक उपकरण और संसाधनों तक पहुँच प्राप्त हो। नागपुर में स्मार्ट कार्ड के एकीकरण से उपयोगकर्ता अनुभव में वृद्धि हुई है, जिससे लाइब्रेरियन को सरल स्कैन के साथ छात्रों के उधार इतिहास तक जल्दी से पहुँचने में मदद मिली है, जिससे उधार लेने की प्रक्रिया सरल हो गई है। नागपुर स्मार्ट सिटी द्वारा विकसित तीन एनएमसी पुस्तकालयों ने इस अभिनव दृष्टिकोण को अपनाया है, जिसमें युवाओं के लिए समर्पित अध्ययन क्षेत्र हैं, जिनमें से प्रत्येक में कंप्यूटर सिस्टम लगे हैं। डिजिटल और भौतिक संसाधनों का यह संयोजन पुस्तकालय के अनुभव को बढ़ाता है, ज्ञान को अधिक सुलभ बनाता है और सीखने के लिए एक आधुनिक, तकनीक-अनुकूल वातावरण को बढ़ावा देता है। नागपुर स्मार्ट सिटी का स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लाइब्रेरी और स्मार्ट सर्विलांस सिस्टम पर जोर शहर की समावेशी, सुरक्षित और टिकाऊ शहरी वातावरण बनाने की प्रतिबद्धता को दर्शाता है। शहर द्वारा इन समाधानों का सफलतापूर्वक क्रियान्वयन न केवल स्थानीय चुनौतियों का समाधान करता है, बल्कि भारत भर के अन्य शहरों के लिए एक उदाहरण भी बनता है। मिशन ने 2022 में 'SAAR' (स्मार्ट सिटीज एंड एकेडमिया टूवर्ड्स एक्शन एंड रिसर्च) नामक एक मंच लॉन्च किया, ताकि शिक्षाविदों और सरकार के बीच नई शहरी पहलों का दस्तावेजीकरण और शोध किया जा सके। SAAR पहल के तहत, स्मार्ट सिटीज मिशन ने "समीक्षा सीरीज" के रूप में 50 प्रभाव आकलन शोध अध्ययन शुरू किए हैं। भारत के 29 प्रमुख संस्थानों ने ये 50 प्रभाव आकलन अध्ययन किए हैं, जिनमें 6 IIM, 8 IIT, 3 SPA और 12 विशेष शोध संस्थान शामिल हैं। मिशन ने अपने डेटा की पेशकश की और इन संस्थानों को जमीनी स्तर पर साइट विज़िट की सुविधा प्रदान की, ताकि उन सीखों का दस्तावेजीकरण किया जा सके जो भविष्य की शहरी विकास नीतियों के लिए आधार हो सकती हैं। स्मार्ट सिटीज मिशन (एससीएम) को 25 जून 2015 को भारत सरकार के आवास और शहरी मामलों के मंत्रालय (एमओएचयूए) द्वारा लॉन्च किया गया था। इस मिशन का उद्देश्य उन शहरों को बढ़ावा देना है जो मूल बुनियादी ढांचे प्रदान करते हैं और अपने नागरिकों को एक सभ्य जीवन स्तर, स्वच्छ और टिकाऊ वातावरण और 'स्मार्ट' समाधानों का अनुप्रयोग प्रदान करते हैं। मिशन ने जमीनी स्तर पर कई परिवर्तनकारी और अभिनव परियोजनाएं शुरू की हैं, जो इसे आधुनिक भारत में सबसे शक्तिशाली शहरी प्रयोग बनाती हैं। नवंबर 2024 तक, एससीएम के तहत 91% परियोजनाएं पूरी हो चुकी हैं। एससीएम के तहत शहरों ने निवासियों की स्थानीय जरूरतों को पूरा करने के लिए कई अनूठी, अभिनव और अनुकरणीय परियोजनाएं/मॉडल पेश किए हैं। मिशन के पूरा होने के करीब होने के साथ, यह जरूरी है कि किए गए अनूठे समाधानों का प्रभाव मूल्यांकन और दस्तावेज़ीकरण किया जाए।

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...