Tuesday, February 27, 2024

अतिवृष्टीबाधित भागांसाठी जाहीर २०४ कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात

नागपूर:- सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील सुविधांच्या नवनिर्मिती आणि दुरूस्तीकरिता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे जाहीर २०४ कोटी रुपये निधीतून होणा-या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारे झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले. नदीनाल्यांच्या भिंती तुटल्यारस्ते देखील खराब झाले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.अनिल पाटील यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला होता.शहरातील बाधित मलभूत सुविधा पूर्वस्थितीत 
आणण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सरकारने नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जारी केले.महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत क्षतिग्रत भागातील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता रु. २०४.७१ कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात ली या खर्चामधून ८.४१ किमी अंतराचे नदी आणि नाल्यांच्या क्षतिग्रस्त भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे या साठी रु. १६३.२३ कोटी रक्कम मान्य केली. तर ६१.३८ किमी अंतराच्या क्षतिग्रस्त रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी रु. ४१.४८ कोटी रक्कम मान्य केली. विविध झोन अंतर्गत येणारे क्षतिग्रस्त रस्ते तसेच नदी व नाल्यांच्या भिंतींच्या बांधकामाकरिता झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्षतिग्रस्त भागांच्या दुरूस्तीचे कार्य सुरू केले जाणार आहे.

मानेवाडा चौकात ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पौर्णिमा दिवस अभियानाला सोमवारी (ता.२६) रात्री मानेवाडा चौकातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानामध्ये ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसवेकांना जनजागृतीसाठी स्थानिक नागरिकांची देखील साथ मिळाली.पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत सोमवारी (ता.६) मानेवाडा चौक येथे जनजागृती करण्यात आलीग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चैटर्जीसुरभी जैसवालमेहुल कोसूरकरशीतल चौधरीविष्णु देव यादवश्रीया जोगेप्रिया यादवपार्थ जुमडेतुषार देशमुखसंस्कार माहेश्वरीमिताली पांडे या स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन 
केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.मनपाचे प्रकाश रुद्राकरशेखर पवारमोहन कोहलेकरअमोल कोहळे यांच्यासह भोलानाथ सहारेमधुकर राव पाठकप्रणिता लोखंडेमनोज भालेरावपप्पू वासवानीउज्ज्वला टोपरेकविता टोपरेशर्मिला बादगेअपूर्व देराजा भांदककरश्रीकांत क्षीरसागरकिशोर भागतेमहादेवराव अंजनकरसंगीता लेंडे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
 
 

Saturday, February 24, 2024

मेयो हॉस्पिटल येथे रुग्णसेवेकरिता ५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन....

नागपूर:- उत्तम आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांच्या आधारावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) हे केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशातील आघाडीचे हॉस्पिटल व्हावेअशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. मेयो रुग्णालयात आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ना. श्री. गडकरी बोलत होते.मेयो हॉस्पिटल येथे रुग्णसेवेकरिता ५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच नवीन शव चिकित्सा गृहप्रतिक्षा गृहरुग्ण विभागाचा विस्तारित नोंदणी कक्ष या इमारतींचे लोकार्पण ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरमेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘मेयो हे नागपूरच्या इतिहासातील सर्वात जुने हॉस्पिटल आहे. पूर्वउत्तरमध्य नागपुरातील गरीब रुग्ण याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. येथे ५०० 
खाटांच्या खाटांचे रुग्णालय भविष्यात उभे होईल, तेव्हा मोठ्या प्रमाणात गरिबांची सेवा होणार आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आयुष्यमान भारत योजनेचाही रुग्णांना लाभ मिळत आहेच. नवीन इमारतीमध्ये उत्तम सोयीसुविधापार्किंगची व्यवस्थाचोवीस तास पाणीविद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधायुक्त वसतीगृहडॉक्टरांची निवास व्यवस्था आदींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.’ नागपुरातील तापमानाचा विचार करता संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित राहीलयाची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. नवीन प्लानमध्ये शेजारच्या मेट्रो स्टेशनला हॉस्पिटल जोडून घ्यावे; जेणेकरून रुग्णांना खासगी वाहनाने येण्याची गरज पडणार नाहीअसेही ना. श्री. गडकरी म्हणाले. रहदारीच्या सोयीसाठी हॉस्पिटलपुढील रस्ता चारपदरी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सिकलसेल व थॅलेसिमिया ही नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भासाठी चिंतेची बाब आहे. मेडिकलमेयो व एम्स या तिन्ही संस्थांनी मिळून सिकलसेल व थॅलेसिमियावरील अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार करावा. अवयव प्रत्यारोपण ते सिकलसेलपर्यंतच्या सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचाराची सुविधा असावीअशी सूचना ना. श्री. नितीन गडकरी यांनी केली. त्याचवेळी 
रुग्णालयाच्या परिसरात कोणत्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेतयासंदर्भात माहिती घेऊन त्यादृष्टीने उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावीअसेही ते म्हणाले. ५०० खाटांच्या इमारतीमध्ये उच्च दर्जाचे अपघात विभाग तसेच आठ प्रकारचे अतिदक्षता विभागलहान मुलांकरिता विशेष उपचारसुसज्ज माता व बालरोग विभागसात शस्त्रक्रियागृहेतसेच मध्यवर्ती प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग या सुविधा उपलब्ध असणार आहेत. रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार घेता येणार आहेत. १४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून याअंतर्गत ११ मजली इमारत उभी होणार आहे.

जमीन-जायदाद खरीदी-बिक्री में ग्राहक व सलाहकारो से हो रही धोखाधड़ी से बचाने पुलिस कमिशनर से मिला शिष्ट मंडल...

नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकिन सरकार द्वारा 1 मई 2017 को महारेरा एक्ट लागू करने के बाद भी कुछ छोटी-बड़ी रियल एस्टेट मार्केटिंग कंपनियां, ब्रोकरेज फर्म, निवेशक और उपभोक्ता भी सलाहकारों के साथ धोखाधड़ी करते हैं। उन्हें असहाय देखकर वे उनका फायदा उठाते हैं और उन्हें उनकी मेहनत का मेहनताना नहीं देते। इससे जुड़ी कई शिकायतें दर्ज भी नहीं की जातीं, अगर होती भी हैं तो उनसे लिखित दस्तावेज मांगे जाते हैं। इन सभी को कानून के दायरे में लाया जाए तथा विशेष परिस्थितियों में सुरक्षा व गारंटी दी जाए तथा 
ग्राहक व सलाहकार दोनों को धोखा न दिया जाए और यदि ऐसा होता है तो तत्काल पुलिस कार्रवाई की जाए तथा समय सीमा में( ४५ दिनोंमे ) इसका निपटारा भी किया जाए।  कानून लागू होने के बाद भी हो रही अनियमितताओं को प्रशासन व पुलिस विभाग द्वारा सकारात्मक नजरिये से देखे और अनियमितताओं का स्थायी समाधान निकालें, हर माह कम से कम एक बैठक कर बिल्डरो, डेवलपर्स , छोटी बडी मार्केटिंग कंपनियां, ब्रोकरेज फर्म, ग्राहक एवं सलाहकार को बुलाए और  ऐसी शिकायतों को जन अदालत की तरह समझें और अगर ऐसी कोई शिकायत आती है तो कानूनी कार्रवाई की जाए और कमिश्नर के क्षेत्राधिकार में आने वाले सभी पुलिस स्टेशनों को ऐसा करने का निर्देश दिया जाए ऐसा इस यूनियन के पदाधिकारी मैं द्वारा द्वारा पुलिस कमिश्नर को कहा गया, ऊन्होने दोबारा एक बैठक लेने का आश्वासन दिया। संस्थापक अध्यक्ष राजवीर सिंह

दिव्यांगाना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण....

नागपूर:- केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतूनसमेकित क्षेत्रीय कौशल्य विकासपुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यापूर्वी आम्ही दिव्यांगांना ४० कोटी रुपयांचे साहित्य दिले होते.आज खासदार निधीतून ३५ दिव्यांगांना आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटराईज्ड ट्रायसिकल दिल्या. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यादृष्टीनेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला 
आमदार मोहन मतेआमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात या ट्रायसिकलचे वितरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. नागपूर शहरातील उपेक्षितदिव्यांगअनाथांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भविष्यात ट्रायसिकलची मॅरेथॉन आयोजित करण्याचाही विचार असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मारवी शर्माएन. नरेश कुमारके. लेंका, तर सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदेमाधुरी कांबळेव्यंकटेश बेलखोडेश्रीमती रोहिणी, डॉ. विंकी रुघवानीडॉ. प्रीती मनमोडे यांच्यासह भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत देण्यात आला आहे. 
समायोजित (अ‍ॅडजस्टेबलहोऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने यावेळी दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला ना. श्री. गडकरी यांनी भेट दिली. या शिबिरात नेत्र, दंत व कर्ण तपासणी करण्यात आली. डॉ. गिरीश चरडे, डॉ. सारंग दांडेकर, डॉ. अनुराधा, अजय मुखर्जी, शिवांगी गर्ग, डॉ. अंकित भांगे, डॉ. रुपाली थोटे, आशीष जोशी यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परीश्रम घेतले. 

मनपात संत रविदास यांना विनम्र अभिवादन....

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि चर्मकार सेवा संघ यांच्या वतीने श्री. संत रविदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. जांभुळकर, चर्मकार सेवा संघाचे सर्वश्री अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, भाऊराव तांडेकर, माणिकराव रामेकर, महादेवराव बोडखे, मनोज बिंझाडे, कृष्णा भोंडेकर, रमेश सटवे, संतोष चांदेकर, सुखदास अहिरकर, संतोष सोनेकर, विनोद वर्दे, नरेश बिंझाडे, शिवलाला गर्दे, सनोज बिंझाडे, कोमल खराले, शिकारी भोंडेकर, धनराज रहाटे, दुर्गाप्रसाद जगणे, काजू चकरे, रामराव तांडेकर, दिलीप मोहजे, दिनेश चांदेकर, राजेंद काहोळे, राज सोनेकर, हेमंत कोलते, धर्मशील वासनकर आदि मान्यवर उपस्थित होते.

फर्जी डॉक्टर से बचाने डॉ. विंकी रुघवानी बनाएंगे एक उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म,डॉ.रुघवानी महाराष्ट्र मेडिकल काउंसिल के प्रशासक नियुक्त...

डॉ विंकी रूघवानी ने पिछले 5 वर्षों में महाराष्ट्र मेडिकल काउंसिल के उपाध्यक्ष के रूप में काम किया है। उन्होंने कोविड समय के दौरान ऑनलाइन परामर्श सहित कई नए उपक्रम लाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। इसी के मद्देनजर डॉ. विंकी रुघवानी को महाराष्ट्र मेडिकल काउंसिल का प्रशासक नियुक्त किया गया है। यह  गवर्नमेंट नोटिफिकेशन आज जारी कर दिया गया। डॉ. विंकी रुघवानी ने बताया कि फास्ट ट्रैक पंजीकरण सेवाएं प्रदान करने पर ध्यान दिया जाएगा। निकट भविष्य में मेडिकल नेग्लिजेंस के मामलों का निर्णय समयबद्ध तरीके से किया जाएगा। उन्होंने कहा कि फर्जी डॉक्टर एक बड़ी चुनौती है,जिससे निपटने के लिए रोगी अपने डॉक्टर की संपूर्ण जानकारी ले पाए ऐसी सुविधा की जाएगी। उन्होंने आगे कहा कि डॉक्टरों को नवीनतम प्रशिक्षण देने के लिए ऑनलाइन कन्टीन्यूस प्रोफेशनल डेवलपमेंट प्लॅटफॉर्म को मजबूत किया जाएगा ताकि डॉक्टरों का समय बचाया जा सके। डॉ. विंकी रुघवानी नागपुर के बालरोगतज्ञ हैं और पिछले 25 वर्षों से थैलेसीमिया और सिकलसेल रोगियों की रोकथाम और कल्याण के लिए काम कर रहे हैं। उनकी नियुक्ति पर चिकित्सा जगत व कई संगठनों ने उन्हें बधाई दी है। डॉ. विंकी रुघवानी ने अपनी नियुक्ति के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस और वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ को धन्यवाद दिया है।
  

Wednesday, February 21, 2024

वीआईपी कल्चर खत्म करने आम जनता की तरह सड़क पर दौड़ेगा RJ-CM भाजनलल शर्मा का काफिला

राजस्थान सरकार के आधिकारिक प्रवक्ता ने बताया कि अति विशिष्ट लोगों की आवाजाही के दौरान आम आदमी और गंभीर रोगियों को होने वाली समस्याओं को ध्यान में रखते हुए मुख्यमंत्री ने राजस्थान में वीआईपी कल्चर को खत्म करने की दिशा में एक बड़ा कदम है। सीएम भजनलाल शर्मा की तरफ से निर्देश दिए गए हैं कि अब ट्रैफिक में आम आदमी की तरह चलेंगे और लाल बत्ती पर भी रूकेंगे। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने यह फैसला अति विशिष्ट लोगों की आवाजाही के दौरान बार-बार लगने वाले ट्रैफिक जाम से आमजन को 
राहत दिलाने और जाम में गंभीर मरीजों को परेशानी से बचाने के लिये लिया है। मुख्यमंत्री ने बुधवार को राजस्थान के पुलिस महानिदेशक यू.आर. साहू को इस फैसले के संबंध में निर्देश दिये। हालांकि, मुख्यमंत्री को प्रदान किया गया सुरक्षा घेरा यथावत जारी रहेगा। पुलिस महानिदेशक यू.आर. साहू ने बताया कि मुख्यमंत्री को प्रदान की गई सुरक्षा कवर में कोई बदलाव नहीं होगा। अति विशिष्ट व्यक्ति की आवाजाही के दौरान नयी व्यवस्था का निर्णय आम लोगों और मरीजों को होने वाली यातायात समस्याओं के मद्देनजर लिया गया है। दरअसल राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने फैसला लिया है कि अब वे आम आदमी की तरह बिना रूट लगवाए सड़कों पर चलेंगे 

यह फैसला उन्होंने आम लोगों को ट्रैफिक जाम से होने वाली परेशानी को देखते हुए लिया है इस फैसले के तहत, सीएम जनलाल शर्मा के काफिले को अब वीआईपी रूट नहीं मिलेगा वे भी आम लोगों की तरह ट्रैफिक सिग्नल पर रुकेंगे और लाल बत्ती का इंतजार करेंगे

लैपटॉप को डेस्कटॉप कंप्यूटर की तरह इस्तेमाल करने के लिए करे इनका इस्तेमाल....

लैपटॉप में सीमित स्टोरेज स्पेस हो सकती है। आप अपना डेटा स्टोर करने के लिए एक्सटर्नल हार्ड ड्राइव का इस्तेमाल कर सकते हैं। ऐसे में एक एक्सटर्नल हार्ड ड्राइव आपको अपनी फाइल्स, डॉक्यूमेंट्स और मीडिया को स्टोर करने के लिए अतिरिक्त जगह देता है। लैपटॉप पर लंबे समय तक टाइप करते हैं, तो एक वायरलेस कीबोर्ड आपके हाथों और कलाई को अधिक आराम प्रदान कर सकता है। यह आपके लैपटॉप को डेस्कटॉप कंप्यूटर की तरह इस्तेमाल करने में भी मदद करता है। वायरलैस कीबोर्ड होने से आप उसे लैपटॉप 
से थोड़ी दूर रखकर भी इस्तेमाल कर सकते हैं। यह काफी सुविधाजनक भी होता है। लैपटॉप स्टैंड आपके लैपटॉप को ऊंचाई पर रखता है, जिससे आपकी पोजीशन में सुधार होता है। लैपटॉप स्टैंड का इस्तेमाल करने से गर्दन और पीट पर कम असर पड़ता है और दर्द कम होता है। साथ ही इससे लैपटॉप हीट नहीं होता।  लैपटॉप स्टैंड आपके लैपटॉप को ठंडा रखने में भी मदद करता है। लैपटॉप के टचपैड का उपयोग करना हमेशा सुविधाजनक नहीं होता है। एक पोर्टेबल माउस आपको ज्यादा अच्छा कंट्रोल प्रदान कर सकता है। 




एक पोर्टेबल माउस आपको लैपटॉप पर काम करते समय अच्छा फील दे सकता है और यह काम करते समय बहुत उपयोगी होता है। पोर्टबल माउस होने से आपको बार-बार टचपैड को हाथ लगाने की जरूरत नहीं पड़ेगी।

अपने बच्चों को सुधारने की कोशिश न करें...अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव सद्गुरु ने क्यू कहा ऐसा...?

ईशा फाउंडेशन के फाउंडर और अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव सद्गुरु ने अपने एक वीडियो में उन्होंने पेरेंट्स को समझाते हुए यह कहा है कि यदि आप अपने बच्चों को सुधारने की कोशिश में लगे हैं, तो बहुत बड़ी गलती कर रहे हैं। सद्गुरु कहते हैं कि ज्यादातर पेरेंट्स हर समय अपने बच्चों को सुधारे की कोशिश में लगे रहते हैं, लेकिन यह चीज गलत है। क्योंकि आपके और आपके बच्चे के बीच में कौन ज्यादा खुशहाल है? आपका बच्चा, तो सोचिए काउंसलिंग की जरूरत आपको है या उसे। सद्गुरु बताते हैं कि जिंदगी का 
मकसद खुश रहना है, तो ऐसे में आपका बच्चा इस बारे में आपसे ज्यादा जागरूक है। हां, यह जरूर है कि आप उसे इस दुनिया में जीने के कुछ ट्रिक्स सिखा सकते हैं, लेकिन उससे जिंदगी के अलग-अलग आयामों दूर करना यह गलत है। क्योंकि आखिर में हम सब खुश रहना चाहते हैं। बच्चों के बेहतर ग्रोथ के लिए पेरेंट्स को केवल एक अच्छा माहौल और सही तरह से पालन-पोषण  को सुनिश्चित करने की जरूरत होती है। इससे ज्यादा एक बच्चे के विकास के लिए कुछ जरूरी नहीं होता है।

बचपन मासूमियत से भरा होता है, शायद इसलिए बच्चे बड़ों की तुलना में ज्यादा खुश रहते हैं। बिना किसी की परवाह किए वह सिर्फ अपने मन की करते हैं,लेकिन इस फ्रीडम को बड़े होने के बाद समझ पाना बहुत मुश्किल हो जाता है, जिससे उसकी नादानियों को पेरेंट्स गलती समझकर सुधारने में लग जाते हैं। उसे एक ऐसा इंसान बनाने की कोशिश करने लगते हैं जिसके लिए खुश रहना मुश्किल हो जाए।

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक रहावे...मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल

नागपूर:- मुलांच्या सर्वांगिण विकासाचे केंद्र शाळा आहे.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर क्षेत्राचेही ज्ञान देउन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न होतो या मौलीक कार्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक रहावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले.नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या नवचेतना उपक्रमाअंतर्गत बुधवारी (ता.२१) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात 'शाळा व्यवस्थापन समिती व पालक मेळावाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमती आंचल गोयल बोलत होत्या. मंचावर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारबाल कल्याण विभागाचे श्री मुश्ताक पठाणमनपा बालरोग तज्ज्ञ डॉअर्चना जयस्वालमनपा 
शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामसहा  कार्यक्रम अधिकारी श्री. धनलाल चौलीवारआकांक्षा फाउंडेशनच्या श्रीमती जयश्री ओबेरॉयमनपा शाळेचे  माजी विद्यार्थी श्रीझाकीर हुसेनआयएपीएच्या श्रीमती अमरजा खेडीकर यांच्यासह इतर पालकशिक्षकविद्यार्थी व  मनपा कर्मचारी उपस्थित होते. मनपा शाळेतील शाळा समिती सदस्य व पालकांना शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहितीमनपा शाळेचे अमूल्य  कार्यमनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच शालेय विद्यार्थांना दिले जाणारे शालेय साहित्यशिक्षणाचे महत्वपालकांची त्यांच्या पाल्याविषयीची जागरूकता व पालकांचा शालेय कार्यकलपात सहभाग या सर्व  विषयांवर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मार्गदर्शन केले.
मनपाच्या  प्रत्येक शाळेत  सुपर-75, ‘माझी शाळा सुंदर शाळा असे उपक्रम शाळेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  घेतले जातात. शिक्षकांनी येणाऱ्या नवीन सत्रात दर महिन्यात एक पालकसभा घ्यावी जेणेकरून शिक्षक आणि पालक यांच्यात एक नाते  प्रस्थापित होईल व मुलांच्या प्रगतीविषयी देखील माहिती मिळेलअसे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी शिक्षण विभागाला दिले. यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या कीपालकांनी त्यांच्या पाल्याविषयी जागरूक राहावे.  तसेच शाळेत जाऊन शिक्षकांना पाल्याच्या  प्रगतीविषयी विचारणा करावी व आपल्या मुलामुलींना नीट समजून घ्यावे, असे  त्या म्हणाल्या.नवीन शैक्षणिक धोरणात मनपा शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या अंगणवाड्यांना मनपा शाळेत जागा देण्यात येणार असून
  मनपा शाळेत बालवाडी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  नवचेतना उपक्रमाअंतर्गत मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळेच्या विकासासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये  सर्वेक्षण करण्यात आले वत्यात  आढळलेल्या  त्रुटींचे  एक  रिपोर्टकार्ड बनविण्यात आले असून ते मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मुख्याध्यापकांना दिले. या त्रुटी भरून काढण्यासाठी व शाळा अत्याधुनिक बनविण्यासाठी मनपा सतत प्रयत्नशील आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रात मनपा शाळेच्या भौतिक विकासात चांगलीच प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून दिले. सकाळी लवकर उठण्याचे   फायदे किशोरावस्थेतील लसीकरण आदींची माहिती दिली. लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे दुष्परिणाम देखील त्यांनी उदाहरणासह विषद केले. शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी शाळेत घेण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहितीमनपाकडून विद्यार्थांना मिळणारे शालेय साहित्यपोषण आहार याविषयी माहिती दिली. मनपा बाल रोग तज्ज्ञ डॉअर्चना जयस्वाल यांनी दैनंदिन जीवनात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, त्यांना पोषक आहार देण्याचे आवाहन केले. मनपा शाळेचे माजी विद्यार्थी श्री. झाकीर हुसेन यांनी स्वतःचे शालेय अनुभव सांगितले. श्रीझाकीर हुसेन हे  एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून मिळविलेले यश याबाबत माहिती दिली. आयएपीएच्या श्रीमती अमरजा खेडीकर यांनी पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. यात त्यांनी गुड टच’, ‘बॅड टच’, मुलांचे अधिकार व कायदे समजावून सांगितले. सहा  कार्यक्रम अधिकारी श्री. धनलाल चौलीवार यांनी मनपा शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य सर्वांसमोर मांडले. जीएम. बनातवाला शाळेची विद्यार्थिनी  इफ्रा हिने इंग्रजी भाषेत मनपा कार्याविषयी उत्तम माहिती दिली. कार्यक्रमाचे  संचालन मनपा शाळेची  विद्यार्थी श्वेता हिने केले.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...