Wednesday, July 10, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 95 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेबुधवारी (ता10रोजी उपद्रव शोध पथकाने 95 प्रकरणांची नोंद करून 56 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 24  प्रकरणांची नोंद करून 9 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ता,फुटपाथमोकळी  जागा  अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद  करून  
हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मॉलउपहारगृहलॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी  रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 22 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 27 प्रकरणांची नोंद करून हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.हनुमाननगर झोन अंतर्गत अष्टविनायक बिल्डर एकमत नगर मानेवाडा आणि मंगळवारी झोन अंतर्गत खेमानी इन्फ्रा कस्तुरबा नगर जरिपटका रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 02 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...